“संदीप, वैभव…आणि कविता” विषयी…

काल रात्री मी "संदीप, वैभव...आणि कविता" हा कार्यक्रम पाहिला. लहानपणी शाळेत असताना कविता हा माझ्या आवडीचा विषय अजिबात नव्हता. त्याला कारण, पु.ल. देशपांडे यांनी "बिगरी ते मॅट्रीक" मध्ये सांगितल्याप्रमाणे, आमचे शिक्षक. त्यांना ज्यापद्धतीने "खबरदार जर टाच मारूनी याल पुढे..." ही कविता शिकवली होती त्याहून वाईट पद्धतीने आम्हाला आमच्या शिक्षकांनी कविता शिकवल्या. म्हणजे कवितेबद्दल तिटकारा निर्माण... Continue Reading →

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑