पंचेचाळीस वाल्यांची पंगत चालू असताना अठरा वाल्यांची पंगत बसवली. पंचेचाळीस वाल्यांना पुरी पण नाही मिळाली आणि अठरा वाले पत्रावळ्या घेऊन बसलेत….आणि साठी चे पुऱ्या खाऊन भातासाठी थांबले आहेत…त्यात आचारी लंडन ला पळून गेला आहे….आणि वधू वराचे वडील सांगतात कुणीही जेवल्या शिवाय जायचे नाही😂

Leave a comment